आष्टी/बंटी गेडाम
अहेरी चंद्रपूर आणि गडचिरोली चे मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी हे गाव प्रवासि करिता अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे या परिसरात रोज हजारो प्रवासी चा जमाव होत असतो परंतु इथे साधे स्वच्छता गृह देखील नाही कित्येक वर्षा आधी एक मुतारी बांधण्यात आली तिचीही अवस्था रामभरोसे असल्याचे भीषण परिस्थिती आहे अशी गलिच्छ अवस्था स्वच्छतेच्या बाबतीत असल्याने कित्येक लोकांना शासकीय प्रशासकीय दुर्लक्षमुळे त्रास सहन करावा लागत आहे अशीच का स्वछ भारत ची संकल्पना असा सूर प्रत्येकाच्या मुखातून निघत आहे