Homeचंद्रपूरकोरपनालोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही - आमदार सुभाष धोटे

लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही – आमदार सुभाष धोटे

गडचांदूर:  येथे जनसंवाद यात्रा संपन्न .राजुरा विधानसभेचे आमदार माननीय सुभाष भाऊ धोटे यांच्या उपस्थितीत औद्योगिक नगरी गडचांदूर येथे काँग्रेसची जनसंवाद यात्रा संपन्न झाली. यावेळी कोरपणा तालुक्याचे सर्वेसर्वा विजयरावजी बावणे हे देखील उपस्थित होते गडचांदुर शहरातील प्रसिद्ध हनुमान मंदिर ते महात्मा गांधी चौक (वडाचा झाड) इथपर्यंत जनसंवाद यात्रा चे मार्ग निश्चित होते या मार्गावर यात्रा चालू असताना गोंडी नृत्य सादर करण्यात आले व कशाप्रकारे सत्तेकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे हे संबोधित करण्यात आले. काँग्रेसची जनसंवाद यात्रा कुठेतरी सत्तेत परिवर्तन आणणार ही आशा सर्व नेते व कार्यकर्ते सोबतच सामान्य वर्ग यांच्या मनात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!