नागपूर : येथील महाकाली नगर बेलतरोडी येथे १०२ परिवारांनी सर्व आगीत गमावलं यातून बाहेर पडून पुन्हा संसार सावरण्यासाठी नीलावती वुमेन्स असोसिएशन, निधि ली. व गायत्री परिवार तर्फे १०२ परीवारांना स्वयंपाकाची भांडी वितरीत करण्यात आली. यावेळी नीलावती वुमेन्स असोसिएशन परिवारातील नमिता वानखेडे, ब्रिजेश वानखेडे, प्रवीण देवले, ब्रिजमोहन पांडे, पूनम बेडेकर व गायत्री परिवारातील येमद्र बिसेन यांचे सहकार्य मिळाले.
नीलावती वुमेन्स असोसिएशन, नीलावती निधी ली. व गायत्री परिवार यांच्या तर्फे 102 कुटुंबांना स्वायंपाकाच्या भांड्याचे वितरण
RELATED ARTICLES