HomeBreaking Newsराज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन लावावा लागणार...#वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ?

राज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन लावावा लागणार…#वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ?

राज्यातील स्थिती गंभीर होत असल्याने – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली – तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही – अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?

● मुख्यमंत्र्यांनी सांगितले लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास , तो एकमताने घेतला गेला पाहिजे – लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो.

● राज्यात मुख्यमंत्री 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा विचार करत आहेत – 8 दिवसानंतर एक एक गोष्ट – हळू हळू सुरु करु – अशी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे – तर तज्ञाच्या मते 14 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक आहे.

● दरम्यान उद्या टास्कफोर्सची बैठक घेण्यात येईल – या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल – असेहि आज मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

● तसे याविषयी आणखी काही अपडेट आले – तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू – राज्यात लॉकडाऊन होणे निश्चित आहे

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!