HomeBreaking Newsब्रेकिंग न्यूज: राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविली...

ब्रेकिंग न्यूज: राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविली…

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू करण्यात आली. आज त्याला सहा वर्षे पूर्ण झाली होती. परंतु सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जिल्ह्यातील दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय व अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी गृहविभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आणि आज जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्याची घोषणा केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!