वाघच्या हल्यात अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे,मात्र वन विभाग या बाबिकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. घरचा कमावता गेल्याने उन्दिरवाड़े कुटुंबावर मोठे संकट आले आहे,वन विभागनी मदत करावी .