Homeगडचिरोलीचंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू

चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू

२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राहणार बंद
चंद्रपूर

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत त्याची अंमलबजावणी होणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!