२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राहणार बंद
चंद्रपूर
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत त्याची अंमलबजावणी होणार आहे.