चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या नेतृत्वात ” केंद्र सरकारने 25 रुपयाने दरवाढ केल्यामुळे,या गॅस, दरवाढीच्या निषेधार्थ जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ” निदर्शनांचा कार्यक्रम करण्यात आला.
केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मा.ना नरेंद्र मोदी यांना ही दरवाढ मागे घेण्याबाबत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.दिवाकर गमे,महिला जिहाध्यक्षा सौ बेबीताई उईके,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री बाबासाहेब वासाडे,सौ.शोभाताई पोटदुखे,जिल्ह्यातील जेष्ठ नेते श्री हिराचंद बोरकुटे ,सेवादल जिल्हाध्यक्ष श्री महादेवराव पीदूरकर , माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल ,जेष्ठ नेते डी .के. आरिकर, सामाजिक न्यायविभागाचे प्रदेशउपाध्यक्ष सुनील दहेगावकर ,सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री पंकज पवार,संजय वैद्य,सूरज चव्हाण, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष देव कन्नाके जिल्हउपाध्यक्ष डॉ आनंद अडबाले,ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष श्री.माणिक लोणकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष डॉ.रमेश वऱ्हाटे,राजेंद्र आखरे,नगरसेविका सौ.मंगला आखरे,श्री.शरद मानकर, दिलीप पीट्टूलवार,प्रमोद देशमुख,मनोहर जाधव ओबीसी तालुकाध्यक्ष,देविदास रामटेके,किशोर आवळे, संपत अरेल्ली,सरस्वती गावंडे,सुमित्रा वैद्य,नीता पिंपळकर,सौ.लता जांभूळकर,असिफ शेख,विठ्ठल पिंपळकर,जगदीश जूनघरी,सचिन तपासे,नितेश पाटील,राजेश बरडे,प्रेम गावंडे,सौ.राणी राव,सौ.वनिता सोनकुसरे,भाग्यश्री भोयर,एजाज भाई, जमिलभाई,सारिका धोबे,नंदा शिवणकर,इत्यादी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .