मुलचेरा प्रतिनिधी/रुपाली रामटेके
मूलचेरा तालुक्यातील येल्ला ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या गावांमध्ये वादळी पावसाने झाले अनेक शेतकऱ्यांची नुकसान शेतकऱ्यांच्या शेतातील भात पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे
मूलचेरा तालुक्यातील येल्ला परिसरात पावसाचा जब्बर तडाखा बसला आहे वादळी पावसामुळे शेतकऱ्याची जमीन रखडून गेली आहे येल्ला,मरपल्ली,मची गट्टा,आणि नागुलवाही इथे मागील आठवड्या भरापासू वादळी पाऊस येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या भात पिकाची पडझळीमुळे अनेकांचा निवारा हिरावला गेला आहे शेतजमिनीत पाणी साचून राहिल्याने व भात पीक कुजून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत सदर परिसरात तातळीने सर्वे करून नुकसान ग्रस्तांना मदत देण्यात यावी अशी मांगणी परिसरातील लोकप्रतिनिधी कडून केली जात आहे.