HomeBreaking Newsचंद्रपूर मधील मुख्य समशेवर समंदीथ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये बैठक लवकरच लावण्याचे संपर्कमंत्री...

चंद्रपूर मधील मुख्य समशेवर समंदीथ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये बैठक लवकरच लावण्याचे संपर्कमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांचे आश्वासन… राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष, राजीव कक्कड यांनी घेतली भेट….!

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्हा लोकशाहीच्या वतीने 3 मुहूर्तावर चंद्रपूर राज्याच्यावतीने चालू आहे पण हे शांततेत राज्य सत्ताधारी भाजप कानाडोळा करत आहे.

चंद्रपूर मनपा च्या मूळ चंद्रपूर मध्ये भाग हा पुरेष खाली गेला. चंद्रपूर चंद्रपूरने आपले स्वगृहाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्लॉट घेतले, कारण मनपा स्थानी भाग पूर्ण रेषे खाली असल्याने, मुख्य मनपा स्थानी विषयाला पाहिला नाही, पण जिल्हा लोकशाहीच्या विरोधाने मनपा अनेक आंदोलने केली आहेत. .

तसेच चंद्रपूर मनपा भाजपानी प्रत्येक गोरपा गरीब रांगेत पाहणी करून त्यांच्याकडून 100 रुपये भरून घर बांधण्यासाठी खाली घरातून असे नमूद केले आहे की चंद्रपूर मनपामध्ये सहभागी झाले आहेत.

शहरातील 23454 लोकांन कडून अर्ज भरून घेतले परंतु फक्त 95 नागरिकांना ह्या योजनेचा लाभ मिळाला बाकीच्या जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर मनपा समोर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले ह्या भाजपा प्रणित महानगर पालिकेच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आणि सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणखी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिला.

तसेच चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा ह्या साठी अमृतजल योजने अंतर्गत शहरात काम सुरू आहे आणि अमृतजल योजने अंतर्गत होणाऱ्या कामात संपूर्ण शहर अस्थाव्यस्त खोदल्या गेले त्या खोदलेल्या खड्या मुळे रोज अपघात होत आहे पण ही भाजप प्रणित महापालिका जनतेच्या प्रश्नां कडे दुर्लक्ष करून कंत्राट दाराचे बहुतांश देयक अदा केले.

ह्या जनतेच्या प्रश्नाला घेऊन चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात ह्या झोपलेल्या महापालिकेला जागे करण्या साठी महापालिके मध्ये कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले परंतु ह्या निर्दयी महापालिकेचे सत्ताधारी भाजप ह्यांना जाग आला नाही ह्या सर्व विषयाला घेऊन चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा ना प्राजक्त तनपुरे साहेब ह्यांची मुंबई येथील सह्याद्री येथे भेट घेतली आणि ह्या 3 ही विषयावर सविस्तर चर्चा केली आणि ही भाजपा प्रणित महापालिका जनतेवर कशा पद्धतीने अन्याय करीत आहेत ह्याची सविस्तर मांडणी केली.

स्‍तर माहिती नंतर संपर्क मंत्री प्राजपुरे साहेबांच्‍या पत्‍नी काही दिवसातपूर येथील लोकतन कार्यालयात ही विषयावर समीप चंद्रविराज बैठकीस उपस्‍थिथी म्‍हणून या समशेवरांच्‍या तोडगा काढण्‍यात येईल.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!